* प्रेम बजाज

मासिकपाळी प्रजनन क्रियेचा एक नैसर्गिक भाग आहे, ज्यामध्ये गर्भाशयातून रक्त योनीतून बाहेर पडतं. ही प्रक्रिया मुलींमध्ये जवळजवळ ११ ते १४ वर्षे वयापासून सुरू होते. ही नैसर्गिक प्रक्रिया तिला समाजात स्त्रीचा दर्जा देते.

मासिकपाळी मुलींसाठी एक अद्वितीय घटना आहे, जी जुन्या दंतकथांनी घेरलेली आहे आणि समाजाचे ठेकेदार मासिकपाळीतून जाणाऱ्या स्त्रिया व मुलींच्या आयुष्याचे सामाजिक व सांस्कृतिक पैलूतून बाहेर करतात, खरंतर याचवेळी त्यांना देखभालीची अधिक गरज असते. इजिप्त आणि ग्रीकच्या तत्त्वज्ञानाचं म्हणणं आहे की दर महिन्याला स्त्रीमध्ये सेक्षू अल डिझायरचं वादळ निर्माण होतं.

जेव्हा हे डिझायर पूर्ण होत नाही तेव्हा शरीरातून रक्त वाहतं आणि यालाच मासिकपाळी म्हटलं जातं. मासिकपाळीपूर्वी स्त्रीच्या मूडमध्ये बदल होतो. कधी कधी चिडचिडेपणा आणि शरीरातील कोणत्याही भागात असंख्य वेदना होतात. हे गरजेचं नाही की सर्व स्त्रियांसोबत असंच होतं. काही सामान्य तर काहींना असहनीय वेदना होतात. काहींचं म्हणणं आहे की हे सेक्सच्या वंचणेमुळे होतं. यामुळे आजदेखील काही लोकं मुलींना सांगतात की लग्नानंतर सर्व वेदना ठीक होतील.

विचित्र तर्क

भारतामध्ये याचा उल्लेख वर्जीत राहिला कारण हिंदू संस्कृतीनुसार याच्या मागे एक कथा प्रचलित आहे, ज्यामध्ये इंद्रदेवताकडून एका ब्राह्मणाची हत्या झाली होती. ज्याच्या पापाचा चौथा भाग स्त्रियांना देण्यात आला.

तर यामुळे त्यांना मासिकपाळी येते आणि यामध्ये त्यांना अपवित्र समजलं जातं म्हणून त्यांना कोणत्याही धार्मिक कार्यात सहभागी होण्याची मनाई केली जाते. तसंच दुसरं कारण हे मानलं जातं की हिंदू देवी देवतांचे मंत्र संस्कृतमध्ये आहेत. जे वाचण्यासाठी एकाग्रतेची गरज असते आणि मासिकपाळीमध्ये असहनीय वेदना झाल्यामुळे एकाग्रता होत नाही.

खरंतर हे ढोंग प्रत्येकवेळी स्त्रियांना याची जाणीव देण्यासाठी केलं जातं की त्या पापी आहेत आणि जोपर्यंत दानपुण्य धनाबरोबरच शरीराने देखील करतील तेव्हाच त्यांचा उद्धार होईल. या ढोंगीनी शारीरिक नैसर्गिक प्रक्रियेचा वापर स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी याचा वापर केला आहे.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...