पेमेंट एप्स गृहिणींसाठी सोपा मार्ग

– शैलेंद्र सिंह

पेमेंट अप हे तुमच्या पर्सप्रमाणे असते. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पर्समधील पैसे खर्च करता त्याचप्रमाणे पेमेंट

पेमेंट अप हे तुमच्या पर्सप्रमाणे असते. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पर्समधील पैसे खर्च करता त्याचप्रमाणे पेमेंट

पेमेंट अप हे तुमच्या पर्सप्रमाणे असते. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पर्समधील पैसे खर्च करता त्याचप्रमाणे पेमेंट अॅपमध्येही पैसे ठेवून तुम्ही खर्च करू शकता.

पेमेंट अॅपचे हरवणे, खिसा कापला जाणे किंवा पर्स लुटली जाणे यापैकी कोणताच धोका नसतो. पण तरीही पेमेंट अॅपचा वापर सावधानी बाळगून करणेच गरजेचे असते.

नेहाला रेल्वे तिकीट बुक करायचे होते. तिने ते पेमेंट अॅपद्वारे बुक केले. अॅपने तिला रेल्वे तिकिटाच्या बुकिंगसाठी कॅशबॅक सुविधाही देऊ केली. त्यामुळे तिला आपल्या तिकिटावर सूटही मिळाली. अशा अॅप्समुळे छोटीमोठी प्रत्येक प्रकारची खरेदी शक्य झाली आहे. ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठया रकमेने खरेदी होत होती. अॅप पेमेंट सिस्टीम खूप कमी वेळातच इतकी लोकप्रिय झाली की प्रत्येक लहानमोठया दुकानात ती उपलब्ध असते. भाजीच्या खरेदीपासून ते महागडी शॉपिंगही पेमेंट अॅपद्वारे होऊ लागली आहे.

नेहा म्हणते, ‘‘पेमेंट अॅपद्वारे खरेदी करणे सोपे झाले आहे. सगळयात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता सुट्टया पैशांची समस्या जाणवत नाही. शॉपिंग मॉल्सपासून प्रत्येक ठिकाणी याचा वापर केला जातो.’’

पेमेंट अॅपचा वापर

पेमेंट अॅपला डोकेदुखी समजणारी प्रेरणा म्हणते, ‘‘डेबिट कार्डमधून पेमेंट करताना भीती असायची की कुणी आपल्या खात्यातले पैसे काढून घेईल. आता पेमेंट अॅपमध्ये आपण तेवढेच पैसे ठेवतो, जितकी आपल्याला खरेदी करायची आहे. अशात पैशांचा ऑनलाइन फ्रॉड होण्याचा धोका नसतो. अॅपमधील पैसे कमी झाल्यास पुन्हा टाकता येतात.

‘‘आता सर्व ऑनलाइन झाल्यामुळे पैसे ट्रान्सफर करणे खूप सोपे झाले आहे. पेमेंट अॅपचा वापर ऑनलाइन शॉपिंगसाठीच होतो. त्यामुळे ते सोपे आणि सोयीचे असते. आता वेगवेगळया प्रकारची बिले भरणे जसे की लाइट, पाणी, पेट्रोल, फोन आणि रेल्वे तिकिटांचे पैसे भरणे पेमेंट अॅप्सद्वारे केले जाते.’’

विविध प्रकारचे पेमेंट अॅप

आजच्या काळात केवळ बँक आणि मोबाइल कंपन्याच नाही तर शासनदेखील आपले विविध अॅप घेऊन आले आहेत. हे लोक आपल्या अॅपला लोकप्रिय करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना घेऊन येत आहेत. यासाठी मोबाइलवर पेमेंट अॅप डाउनलोड केले जाते. मोबाइलचा नंबर हाच पेमेंट अॅपचा नंबर असतो.

बँकेच्या खात्याप्रमाणे हे सुरू करण्यासाठी विशेष सोपस्कारही पार पाडावे लागत नाहीत. पेमेंट अॅप चालवणाऱ्या कंपन्या आपले मार्केट वाढवण्यासाठी वेगवेगळया प्रकारचे पॅकेज जाहीर करत असतात. यामुळे ग्राहकांना कॅशबॅकसारख्या ऑफर्सचा लाभ मिळतो.

सुविधाजनक आणि सोपे

ग्राहकांसाठीच नाही तर कंपन्यांसाठीही पेमेंट अॅपचा वापर सुलभ आणि सुविधाजनक बनला आहे. आता पेमेंट अॅपला बँकेच्या खात्याबरोबर जोडले जाते. ज्यामुळे ग्राहकांनी केलेले पेमेंट सरळ पेमेंट अॅपद्वारे कंपनीच्या खात्यात जमा होते. त्यामुळे कंपन्यांचा हा फायदा होतो की त्यांना बँकेत पैसे जमा करण्यासाठी कर्मचारी नेमण्याची आणि पैसे मोजत बसण्याची गरज भासत नाही. शासनानेही पेमेंट अॅपला सुविधाजनक आणि अधिकृत केले आहे.

नोटबंदीच्या वेळी पेमेंट अॅपमुळे ग्राहकांना खूप साहाय्य झाले. त्यांना आपल्या खर्चांसाठी कॅशच्या समस्यांना तोंड द्यावे लागले नाही. हळूहळू या चलनाचे प्रमाण वाढू लागले. आज गृहिणीदेखील मोठया संख्येने याचा वापर करू लागल्या आहेत.

 

मध्येही पैसे ठेवून तुम्ही खर्च करू शकता.

पेमेंट अॅपचे हरवणे, खिसा कापला जाणे किंवा पर्स लुटली जाणे यापैकी कोणताच धोका नसतो. पण तरीही पेमेंट अॅपचा वापर सावधानी बाळगून करणेच गरजेचे असते.

नेहाला रेल्वे तिकीट बुक करायचे होते. तिने ते पेमेंट अॅपद्वारे बुक केले. अॅपने तिला रेल्वे तिकिटाच्या बुकिंगसाठी कॅशबॅक सुविधाही देऊ केली. त्यामुळे तिला आपल्या तिकिटावर सूटही मिळाली. अशा अॅप्समुळे छोटीमोठी प्रत्येक प्रकारची खरेदी शक्य झाली आहे. ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठया रकमेने खरेदी होत होती. अॅप पेमेंट सिस्टीम खूप कमी वेळातच इतकी लोकप्रिय झाली की प्रत्येक लहानमोठया दुकानात ती उपलब्ध असते. भाजीच्या खरेदीपासून ते महागडी शॉपिंगही पेमेंट अॅपद्वारे होऊ लागली आहे.

नेहा म्हणते, ‘‘पेमेंट अॅपद्वारे खरेदी करणे सोपे झाले आहे. सगळयात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता सुट्टया पैशांची समस्या जाणवत नाही. शॉपिंग मॉल्सपासून प्रत्येक ठिकाणी याचा वापर केला जातो.’’

पेमेंट अॅपचा वापर

पेमेंट अॅपला डोकेदुखी समजणारी प्रेरणा म्हणते, ‘‘डेबिट कार्डमधून पेमेंट करताना भीती असायची की कुणी आपल्या खात्यातले पैसे काढून घेईल. आता पेमेंट अॅपमध्ये आपण तेवढेच पैसे ठेवतो, जितकी आपल्याला खरेदी करायची आहे. अशात पैशांचा ऑनलाइन फ्रॉड होण्याचा धोका नसतो. अॅपमधील पैसे कमी झाल्यास पुन्हा टाकता येतात.

‘‘आता सर्व ऑनलाइन झाल्यामुळे पैसे ट्रान्सफर करणे खूप सोपे झाले आहे. पेमेंट अॅपचा वापर ऑनलाइन शॉपिंगसाठीच होतो. त्यामुळे ते सोपे आणि सोयीचे असते. आता वेगवेगळया प्रकारची बिले भरणे जसे की लाइट, पाणी, पेट्रोल, फोन आणि रेल्वे तिकिटांचे पैसे भरणे पेमेंट अॅप्सद्वारे केले जाते.’’

विविध प्रकारचे पेमेंट अॅप

आजच्या काळात केवळ बँक आणि मोबाइल कंपन्याच नाही तर शासनदेखील आपले विविध अॅप घेऊन आले आहेत. हे लोक आपल्या अॅपला लोकप्रिय करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना घेऊन येत आहेत. यासाठी मोबाइलवर पेमेंट अॅप डाउनलोड केले जाते. मोबाइलचा नंबर हाच पेमेंट अॅपचा नंबर असतो.

बँकेच्या खात्याप्रमाणे हे सुरू करण्यासाठी विशेष सोपस्कारही पार पाडावे लागत नाहीत. पेमेंट अॅप चालवणाऱ्या कंपन्या आपले मार्केट वाढवण्यासाठी वेगवेगळया प्रकारचे पॅकेज जाहीर करत असतात. यामुळे ग्राहकांना कॅशबॅकसारख्या ऑफर्सचा लाभ मिळतो.

सुविधाजनक आणि सोपे

ग्राहकांसाठीच नाही तर कंपन्यांसाठीही पेमेंट अॅपचा वापर सुलभ आणि सुविधाजनक बनला आहे. आता पेमेंट अॅपला बँकेच्या खात्याबरोबर जोडले जाते. ज्यामुळे ग्राहकांनी केलेले पेमेंट सरळ पेमेंट अॅपद्वारे कंपनीच्या खात्यात जमा होते. त्यामुळे कंपन्यांचा हा फायदा होतो की त्यांना बँकेत पैसे जमा करण्यासाठी कर्मचारी नेमण्याची आणि पैसे मोजत बसण्याची गरज भासत नाही. शासनानेही पेमेंट अॅपला सुविधाजनक आणि अधिकृत केले आहे.

नोटबंदीच्या वेळी पेमेंट अॅपमुळे ग्राहकांना खूप साहाय्य झाले. त्यांना आपल्या खर्चांसाठी कॅशच्या समस्यांना तोंड द्यावे लागले नाही. हळूहळू या चलनाचे प्रमाण वाढू लागले. आज गृहिणीदेखील मोठया संख्येने याचा वापर करू लागल्या आहेत.

 

मध्येही पैसे ठेवून तुम्ही खर्च करू शकता.

पेमेंट अॅपचे हरवणे, खिसा कापला जाणे किंवा पर्स लुटली जाणे यापैकी कोणताच धोका नसतो. पण तरीही पेमेंट अॅपचा वापर सावधानी बाळगून करणेच गरजेचे असते.

नेहाला रेल्वे तिकीट बुक करायचे होते. तिने ते पेमेंट अॅपद्वारे बुक केले. अॅपने तिला रेल्वे तिकिटाच्या बुकिंगसाठी कॅशबॅक सुविधाही देऊ केली. त्यामुळे तिला आपल्या तिकिटावर सूटही मिळाली. अशा अॅप्समुळे छोटीमोठी प्रत्येक प्रकारची खरेदी शक्य झाली आहे. ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठया रकमेने खरेदी होत होती. अॅप पेमेंट सिस्टीम खूप कमी वेळातच इतकी लोकप्रिय झाली की प्रत्येक लहानमोठया दुकानात ती उपलब्ध असते. भाजीच्या खरेदीपासून ते महागडी शॉपिंगही पेमेंट अॅपद्वारे होऊ लागली आहे.

नेहा म्हणते, ‘‘पेमेंट अॅपद्वारे खरेदी करणे सोपे झाले आहे. सगळयात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता सुट्टया पैशांची समस्या जाणवत नाही. शॉपिंग मॉल्सपासून प्रत्येक ठिकाणी याचा वापर केला जातो.’’

पेमेंट अॅपचा वापर

पेमेंट अॅपला डोकेदुखी समजणारी प्रेरणा म्हणते, ‘‘डेबिट कार्डमधून पेमेंट करताना भीती असायची की कुणी आपल्या खात्यातले पैसे काढून घेईल. आता पेमेंट अॅपमध्ये आपण तेवढेच पैसे ठेवतो, जितकी आपल्याला खरेदी करायची आहे. अशात पैशांचा ऑनलाइन फ्रॉड होण्याचा धोका नसतो. अॅपमधील पैसे कमी झाल्यास पुन्हा टाकता येतात.

‘‘आता सर्व ऑनलाइन झाल्यामुळे पैसे ट्रान्सफर करणे खूप सोपे झाले आहे. पेमेंट अॅपचा वापर ऑनलाइन शॉपिंगसाठीच होतो. त्यामुळे ते सोपे आणि सोयीचे असते. आता वेगवेगळया प्रकारची बिले भरणे जसे की लाइट, पाणी, पेट्रोल, फोन आणि रेल्वे तिकिटांचे पैसे भरणे पेमेंट अॅप्सद्वारे केले जाते.’’

विविध प्रकारचे पेमेंट अॅप

आजच्या काळात केवळ बँक आणि मोबाइल कंपन्याच नाही तर शासनदेखील आपले विविध अॅप घेऊन आले आहेत. हे लोक आपल्या अॅपला लोकप्रिय करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना घेऊन येत आहेत. यासाठी मोबाइलवर पेमेंट अॅप डाउनलोड केले जाते. मोबाइलचा नंबर हाच पेमेंट अॅपचा नंबर असतो.

बँकेच्या खात्याप्रमाणे हे सुरू करण्यासाठी विशेष सोपस्कारही पार पाडावे लागत नाहीत. पेमेंट अॅप चालवणाऱ्या कंपन्या आपले मार्केट वाढवण्यासाठी वेगवेगळया प्रकारचे पॅकेज जाहीर करत असतात. यामुळे ग्राहकांना कॅशबॅकसारख्या ऑफर्सचा लाभ मिळतो.

सुविधाजनक आणि सोपे

ग्राहकांसाठीच नाही तर कंपन्यांसाठीही पेमेंट अॅपचा वापर सुलभ आणि सुविधाजनक बनला आहे. आता पेमेंट अॅपला बँकेच्या खात्याबरोबर जोडले जाते. ज्यामुळे ग्राहकांनी केलेले पेमेंट सरळ पेमेंट अॅपद्वारे कंपनीच्या खात्यात जमा होते. त्यामुळे कंपन्यांचा हा फायदा होतो की त्यांना बँकेत पैसे जमा करण्यासाठी कर्मचारी नेमण्याची आणि पैसे मोजत बसण्याची गरज भासत नाही. शासनानेही पेमेंट अॅपला सुविधाजनक आणि अधिकृत केले आहे.

नोटबंदीच्या वेळी पेमेंट अॅपमुळे ग्राहकांना खूप साहाय्य झाले. त्यांना आपल्या खर्चांसाठी कॅशच्या समस्यांना तोंड द्यावे लागले नाही. हळूहळू या चलनाचे प्रमाण वाढू लागले. आज गृहिणीदेखील मोठया संख्येने याचा वापर करू लागल्या आहेत.

 

स्मार्ट वाइफ यशस्वी करेल लाइफ

– शैलेंद्र सिंह

पती-पत्नीचे नाते खूपच संवेदनशील आणि भावनिक असते. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धत होती, त्यामुळे त्या काळात या नात्यात थोडे चढउतार चालून जायचे. परंतु आता एकत्र कुटुंबपद्धत संपुष्टात आल्याने संपूर्ण कुटुंबाचा भार फक्त पती-पत्नीवरच आला आहे. अशा परिस्थितीत पत्नीने लेचेपेचे राहाणे कुटुंबासाठी योग्य नाही. आजच्या काळात पत्नीची जबाबदारी पतिपेक्षा कितीतरी पटीने वाढली आहे.

खरेतर पैसे कमावून आणण्याचे काम पतिचे असते. पैशांचा योग्यप्रकारे वापर करून घर, मुले, नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे पत्नीचे काम असते. या महागाईच्या काळात स्मार्ट पत्नी ही पतिने कमावलेले पैसे साठवून ठेवण्याचे आणि पतिला बचतीच्या वेगवेगळया योजनांची माहिती देण्याचेही काम करते. आजची स्मार्ट वाइफ केवळ हाऊसवाइफ म्हणवून घेण्यातच समाधान मानत नाही तर ती चांगली हाऊस मॅनेजरही बनली आहे.

भावना आणि भूपेश लग्नानंतर त्यांचे छोटे शहर गाझापूरहून राहण्यासाठी लखनौला आले. येथे भूपेशला एका खासगी कंपनीत नोकरी मिळाली होती. भूपेशला दरमहा १५ हजार रुपये पगार होता. त्याने दरमहा २ हजार भाडयाने फ्लॅट घेतला होता. १-२ महिन्यांनंतर भावनाला वाटू लागले की भाडयाच्या घरात राहणे योग्य नाही, पण भूपेशशी याबाबत बोलण्यास तिला संकोच वाटत होता. ती सुशिक्षित होती. त्यामुळे सरकारी योजनांतून मिळणाऱ्या घरांवर लक्ष ठेवण्यास तिने सुरुवात केली.

एका महिन्यातच भावनाला समजले की सरकारच्या गृहनिर्माण योजनेत बरीच घरे अशी आहेत, जी काही लोकांनी बुक केली होती, पण त्यांना ती खरेदी करणं शक्य झालं नाही. अशी घरे पुन्हा विकण्याची तयारी सरकार करीत होते. त्यासाठी घराच्या एकूण किंमतीच्या २५ टक्के रक्कम आधी द्यायची होती. उर्वरित रक्कम हप्त्यांमध्ये भरता येणार होती.

भावनाने याबाबत भूपेशला सांगितले, तेव्हा तो म्हणाला, ‘‘सर्वात लहान घराची किंमत ३ लाखांहून अधिक आहे. त्यानुसार आपल्याला सुरुवातीला लगेचच ७५ हजार द्यावे लागतील. त्यानंतर, दरमहा हप्ता स्वतंत्रपणे द्यावा लागेल. एवढे पैसे कुठून आणायचे?’’

यावर भावना म्हणाली, ‘‘अडचण फक्त सुरुवातीच्या ७५ हजारांची आहे. त्यानंतर मासिक हफ्ता केवळ २ हजार रुपयांच्या आसपास असेल. एवढे भाडे तर आपण आताही देतो. ७५ हजारांपैकी ५० हजारांची सोय मी करू शकते. २५ हजारांची सोय तुम्ही केली तर आपलेही या शहरात स्वत:चे घर असेल.’’

भूपेशने भावनाने सांगितलेले मान्य केले. काही दिवसांतच त्यांचे स्वत:चे घर झाले. घर थोडे व्यवस्थित केल्यानंतर ते तेथे राहू लागले.

एके दिवशी भूपेश आणि भावना एका लग्नाच्या पार्टीला गेले होते. भावनाला  दागिन्यांशिवाय तयार होताना पाहून भूपेशने विचारले की तुझे दागिने कुठे आहेत? तेव्हा भावनाने सांगितले की दागिने विकून तिने ५० हजारांची सोय केली होती. हे ऐकताच भूपेशने भावनाला जवळ घेतले. त्याला वाटले की खऱ्या अर्थाने भावनाच स्मार्ट वाइफ आहे.

बचतीमुळे सुधारते जीवन

महागाईच्या या युगात संसाराची गाडी चालवण्याची गुरुकिल्ली बचत हीच आहे. ज्या कुटुंबांमध्ये कुठून आणि कसाही पैसा येतो, त्यांनीही बचतीकडे पूर्ण लक्ष द्यायलाच हवे. एका स्मार्ट वाइफने अर्थमंत्र्यांप्रमाणे आपल्या घराचे बजेट तयार केले पाहिजे. संपूर्ण महिन्याचा खर्च एका ठिकाणी लिहिला पाहिजे, जेणेकरून महिन्याच्या शेवटी हे समजेल की महिन्यात किती खर्च झाला. यातून हेदेखील समजते की खर्च कमी करून पैसे कुठे वाचवता येतील. आपत्कालीन परिस्थितीत होणाऱ्या खर्चासाठी दरमहा काही ठराविक रक्कम वाचवणे आवश्यक आहे जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत होणाऱ्या खर्चावेळी पैशांची अडचण भासणार नाही.

दरमहा ठराविक रक्कम बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करणे आवश्यक आहे. एका वर्षानंतर ते पैसे बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून जमा करता येतील. आजकाल म्युच्युअल फंडात पैसे जमा केल्यासही चांगला परतावा मिळवता येतो. स्मार्ट वाइफ दर महिन्याच्या खर्चातून थोडे तरी पैसे वाचवून ठेवतेच.

जर पती, कुटुंब आणि मुलांचे आरोग्य चांगले असेल तर औषधांवरील खर्चही कमी होतो. हीदेखील एक प्रकारची बचत आहे. घरातील स्वच्छतेतूनही बऱ्याच रोगांना दूर ठेवले जाऊ शकते. घरासाठीची खरेदी सुज्ञपणे केली तरी बचत करता येते. एकाच वेळी सर्व खरेदी करा. सामान अशा ठिकाणाहून खरेदी करा, जिथे ते कमी किंमतीत चांगले मिळेल. आजकाल मॉल संस्कृती आल्याने बऱ्याच प्रकारचे सामान स्वस्तात मिळते.

स्मार्ट वाइफ समाजात निर्माण करते स्वत:ची ओळख

सध्या बरेच लोक शहरांमध्ये आपल्या नातेवाईकांपासून वेगळे राहतात. अशावेळी मित्रांना भेटायला त्यांच्याकडे जास्त वेळ असतो. याच लोकांमध्ये आनंद-दु:ख शेअर केले जाते. एकमेकांना भेटण्यासाठी लोक काही ना काही निमित्त करून पार्टीचे आयोजन करू लागले आहेत. येथे पत्नींमध्ये एकप्रकारची अघोषित स्पर्धा सुरू झाली आहे, ज्यामुळे एकमेकांबद्दल अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. कोणाची पत्नी कशी दिसते? तिने कशाप्रकारचे कपडे परिधान केले आहेत? तिची मुले किती शिस्तबद्ध आहेत? स्मार्ट पत्नी तीच ठरते जी या सर्व प्रश्नांवर खरी उतरते.

पार्टीत कसे वागायचे हे शिकून त्याप्रमाणेच तेथे वावरावे लागते. अशा प्रकारच्या पार्टींमध्ये अनेकदा चांगले नातेसंबंध तयार होतात, जे पुढे जाण्यासाठीही मदत करतात. स्मार्ट पत्नीने खूपच सोशल राहायला हवे. बऱ्याचदा पती मनात असूनही सामाजिक नातेसंबंध चांगल्याप्रकारे निभावू शकत नाही.

स्मार्ट पत्नी ही उणीव दूर करून पतिला प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करण्यास मदत करते. स्मार्ट पत्नीने पतिचे मित्र आणि कार्यालयातील सहकाऱ्यांच्या घरगुती पाटर्यांमध्ये जाणे गरजेचे आहे. यामुळे आपापसांत चांगले संबंध निर्माण होतात. आजकाल मोबाइल, इंटरनेट व फोनद्वारे एकमेकांशी बोलणे अधिक सोपे झाले आहे. याचा फायदा करून घेतला पाहिजे. प्रत्येक वेळेस नातेसंबंधातील मर्यादेचेही भान ठेवले पाहिजे. कधीकधी नाती जुळताना कमी आणि बिघडताना अधिक दिसतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें