* डॉ. नरेश अरोरा, संस्थापक, चेज अरोमा थेरपी कॉस्मेटिक्स

असे म्हटले जाते की केसांसाठी शँपू चांगला असतो, जे खरे नाही. शँपूपेक्षा साबण जास्त चांगला असतो. शँपू हे वेगवेगळया रसायनांचे मिश्रण आहे. जर तुम्हाला शँपू वापरायचा असेल तर मग असा शँपू निवडा, जो सल्फेट-फ्री डिटर्जेंट बेस असेल आणि तो पॅराबेन प्रिझर्वेटिव्हजपासूनदेखील मक्त असेल.

जर आपण शँपू योग्य प्रकारे धुतला नाही तर केसांची चमक आणि सौंदर्य संपुष्टात येईल. केसांना योग्य आकारात कायम ठेवण्यासाठी तेल लावणेदेखील खूप महत्त्वाचे आहे. नारळी तेल वापरणे ठीक आहे, परंतु ते उन्हाळयात अधिक चांगले असते.

काही टिपांसह आपण केसांचे नैसर्गिक उपाय प्राप्त करू शकता :

* आयुर्वेदिक सिद्धांतांनुसार केसांना तेल लावणे हा त्यांना मजबूत करण्याचा आणि त्यांची गुणवत्ता सुधारण्याचा एक चांगला मार्ग आहे. परंतु योग्य तंत्र आणि योग्य वेळ माहित असणे आवश्यक आहे. बऱ्याच स्त्रियांना सकाळी तेल लावायला आवडते. हे बरोबर नाही. सकाळच्यावेळी कधीही तेल लावू नये. आपण आपल्या केसांची गुणवत्ता सुधारू इच्छित असल्यास, ते लांब करू इच्छित असाल, अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करू इच्छित असाल, विभाजित केसांपासून मुक्त होऊ इच्छित असाल तर रात्रीच्या वेळेस आपल्या केसांना तेल लावावे. दुसऱ्या दिवशी सकाळी कोमट पाण्याने केस धुवावे.

* केसांच्या मुळांवर (टाळूवर) तेल लावा, केसांना नाही.

* नारळी तेलात केसांशी संबंधित बऱ्याच समस्यांचे निराकरण आहे. याचा वापर डोक्यावर टॉवेल गुंडाळून वाफ घेऊन करा. यासाठी, १५ ते २० मिनिटांचा वेळ योग्य आहे.

* नेहमी कोमट पाणी वापरा. थंड हवामानात थंड पाण्याचा वापर केल्याने केसांचे नुकसान होऊ शकते आणि यामुळे केस कोरडे, निर्जीव आणि अशक्त होऊ शकतात. तसे, खूप गरम पाणी टाळूच्या त्वचेचे तेल (सीबम) शोषून घेते, ज्यामुळे केस अधिक कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात. म्हणून कोमट पाण्याने आपले केस धुवा. आपण बेस ऑईल म्हणून बदाम, जोजोबा आणि ऑलिव्ह ऑईल वापरू शकता.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...